NandurbarNews
सौर ग्राम’मुळे राज्यभरात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या...
असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.०’च्या लोकार्पणप्रसंगी व्यक्त केला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे नाताळ...
यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.नाताळ निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे...
राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला.सह्याद्री अतिथीगृह...
पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातारवणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील...
सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहात व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. मिराताई खडतकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोले, माजी प्र-कुलगूरु योगानंद काळे, उपेंद्र कोठेकर, माजी आमदार...
महाराष्ट्रातील जनसामान्यांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला...
भारतरत्न #अटलबिहारीवाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास...
गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये शहीद वीरबालदिवस निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र...
साहेबजादे जोरावर सिंग व साहेबजादे फतेह सिंग यांना तसेच आदरणीय गुरु गोविंद सिंगजी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले.
हजारो पिढ्या आपल्याला...
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, वन व कृषि विभागाच्या...
अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
100 दिवसांच्या आराखड्यात लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम...
या दृष्टीने सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावी,...
सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजे, या दृष्टीने सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही...
राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी...
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या...
सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसूत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी...













