NandurbarNews
25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) अनेक अडचणी व परिस्थितीवर मात करुन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली असून गत 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा इतर नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर आहे....
शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे
(नंदुरबार) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 29 वसतीगृहांमध्ये सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या...
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
(नंदुरबार) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या...
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत : डॉ.उमेश पाटील
(नंदुरबार) सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गोवर्धन गोवंश...
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देणार पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला
(नंदुरबार) अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना...
वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
विविध उपक्रमातून २५ वर्षांच्या उपलब्धी आणि भविष्याचा वेध घेणार
(नंदुरबार) २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय...
वीजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप !
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज...
तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
(नंदुरबार) जिल्हयातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
तापी नदीवरील...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्पन्न मर्यादेत तीन लाखांवरुन सहा लाख रुपये वाढ
(मुंबई) मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे,...