NandurbarNews
परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारे स्वतंत्र नियोजन भवन – पालकमंत्री मेघना...
परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल...
राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
नागपूर:राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी...
बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे...
मुंबई: पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता...
राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
मुंबई: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने...
जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक...
आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर
आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आला. या...
त्याग, सेवा आणि समर्पणाचा ३५० वा शहिदी समागम – एक अविस्मरणीय...
नागपूर, नांदेड आणि आता नवी मुंबई अशा तीन टप्प्यांतून प्रवाहित झालेला हा भक्तिसोहळा २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी परमोच्च शिखरावर पोहोचला. या दोन...
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय
मुंबई: सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना...
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या...
सर्व नागरिकांनी वाहतूक सुरक्षेचे धोरण सांभाळून धुलिवंदनाचा सण निर्धास्तपणे साजरा करा.
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#सुरक्षित_धुलिवंदन













