NandurbarNews
शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार...
मुंबई : मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पादन आणि विपणन व्यवस्थेला अधिक सक्षम, अत्याधुनिक, लोकाभिमुख आणि परिणामकारक होण्यासाठी नियोजन करावे. मॅग्नेटचे सर्व उपक्रम हे गुणवत्तापूर्ण...
विधानसभा कामकाज
मुंबई : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धातास चर्चेला...
‘सारथी’ने औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत – मंत्री...
मुंबई :- औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम ‘सारथी’ने सुरू करावेत, सद्यपरिस्थितीत औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ या कौशल्य...
नंदिनी महोत्सवाचा थाटात शुभारंभ : नंदुरबारमध्ये ग्रामीण कला-संस्कृतीचा जल्लोष!
(नंदुरबार) जिल्हा प्रशासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन – नंदिनी महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज...
नंदुरबार जिल्हा परिषद ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२६’ चा दिमाखात...
(नंदुरबार) प्रशासकीय कामाच्या दगदगीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव...
अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ
नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. NITI Aayog यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान...
नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशा
लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील...
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेनेही गती आणि गुणवत्तेसह मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे पुनर्बांधणी कार्य केवळ १५...
राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून...
काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून...
राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत...
परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई...













