NandurbarNews
राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्याअसून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
दिनांक...
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खत उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा;953 शेतकरी लाभार्थी; 373.67 हेक्टर क्षेत्रासाठी...
(नंदुरबार) मार्च-2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यातील 953 बाधित शेतकऱ्यांसाठी 66 लाख 57...
‘बालविवाह मुक्ती’ चा ‘आंबेवाडी’ पॅटर्न…
चला बदलासाठी सज्ज होऊया
#बालविवाह_विरोधी_मोहीम
#धाराशिव
#युनिसेफ
#MahaDGIPR
महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था
त्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड,...
भाकरी करपली, भाकरी करपतच राहिली असे म्हणत IPS अधिकारी विश्वास नांगरे...
विश्वास नांगरे पाटील यांच्या कोणत्याही भाषणात किंवा मुलाखतीत असे वक्तव्य केल्याचे आढळत नाही. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली...
परदेश प्रवासावर नवीन कर, सेस किंवा अधिभार लागू करण्याचा सरकारचा विचार...
केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
#FactCheck
#DGIPRFactCheck
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी...
अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी :
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP
#मुख्यमंत्रीफेलोशिप२०२६
#Maharashtra
#CMFellowship2026
#YouthEmpowerment
रोजगार हमी योजना विभागाअंतर्गत नोकर भरतीसंदर्भातील समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली माहिती खोटी...
अशा बोगस माहितीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे.
#बोगस_भरती
#CyberAwareness
#JobScamAlert
#FakeJobAlert
नंदुरबार जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा!
पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा
ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत पाणी उपलब्ध राहण्याचा अंदाज
सिंचन व पाणी वापराचे नियोजन सुरू
एल-निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन
पाणी आरक्षण...













