NandurbarNews
अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैला सुटी
(मुंबई) कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या...
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्यावी – डॉ.बी.एन.पाटील
(मुंबई)राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये पावसाळी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी...
पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर
(मुंबई) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम...
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना वाटप कार्यक्रम प्रकाशा गावात संपन्न
(प्रकाशा) नंदुरबार जिल्ह्याच्या संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.० वाटप कार्यक्रम प्रकाशा गावात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे...
भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 18 : भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट...
शेतकर्यांना ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत मिळणार- उपमुख्यमंत्री
(मुंबई) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा...
लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू-मंत्री राधाकृष्ण विखे...
लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल,...
सहारा समूहाच्या ठेवीदारांचे अडकलेले पैसे असे मिळतील : वेबसाईटवर लॉग इन...
खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी सहारा रिफंड पोर्टल, म्हणजेच सहकारी संस्था केंद्रीय निबंधक- सहारा परतावा पोर्टलवर दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय गृह...
अमेरिकेने भारताला परत केल्या चोरीस गेलेल्या 105 पुरातन कलात्मक वस्तू
भारतातील विविध प्रदेश आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरातन कलात्मक 105 वस्तू अमेरिकेहून मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे यासंदर्भात आभार...













