NandurbarNews
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोस २०२६ मध्ये हार्ले ऑफ लंडनचे संस्थापक...
या चर्चेत कोकण/रायगड आणि मुंबई विभागांमध्ये लोककेंद्रित, नवोन्मेषाधारित परिसंस्था उभारण्यावर भर देत आरोग्यसेवा व औषधनिर्माण क्षेत्रातील संधींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात उद्योगवाढीस चालना देण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी डॉ....
अहिल्यानग: जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून अधिकाधिक नवीन उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे. उद्योगांना आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते, भूखंड,...
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांची...
प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या...
लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून
सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.लखनौ येथे ८६व्या अखिल भारतीय पीठासीन...
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अमरावती: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती प्रवण शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती प्रवण भागातील शाळेमध्ये शाळा सुरक्षा कार्यक्रम...
गडचिरोलीचे भविष्य उज्वल; विकास कामांना गती देण्यासाठी यंत्रणांनी ऑनफिल्ड कामावर लक्ष...
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा सध्या विकासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा असून, येथील उच्च गुणवत्तेच्या लोह खनिजांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात लवकरच मोठे उद्योग निश्चितपणे आकारास येणार आहेत....
नागरिकांनी कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचा लाभ घ्यावा
महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
कृषि योजना, निविष्ठा, योजना, देखाव्यांचे 200 स्टॉल
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल थेट खरीदीची संधी
वर्धा, दि.21 (जिमाका) : वर्धा शहरातील...
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 79 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड
अमरावती: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता...
राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि...
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धे'च्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली असून, महाराष्ट्रातील...
आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा…
दावोस: महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून...













