आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट
चंद्रपूर: आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. गोंडपिंडरी) येथील ग्रामसभेला भेट दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता)...
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अमरावती: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती प्रवण शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती प्रवण भागातील शाळेमध्ये शाळा सुरक्षा कार्यक्रम...
राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि...
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धे'च्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली असून, महाराष्ट्रातील...
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी...
मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात
अमरावती : अमरावती येथे कार्यरत देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या पहिल्या परीक्षेस सोमवार, दि. 19 जानेवारीपासून सुरूवात झाली आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या या...
कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ’आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ तळोदा तालुक्यातील काही शाळांनी या...
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी...
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद...
नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृतीशीख धर्मातील महान गुरू, 'हिंद दी चादर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी...
दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी)...
कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी...
नवीन शैक्षणिक धोरणामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांसाठी दारे उघडली गेली आहेत.
नवी मुंबईत एक 'एज्युसिटी' तयार केली आहे, जी विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांवर आहे. तिथे जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठे येत आहेत. लोक परदेशात शिकायला जातात,...


















