सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली...
सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागत असून यामध्ये काही शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्यशासन संवेदनशील असून आहे. यासाठी...
संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसc
मुंबई — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून...
सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसी) यांना तत्काळ सोपविण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी...
राज्यात जिथे शाळा आहे, तिथे शिक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असून...
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, संच मान्यतेबाबतच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयावरील याचिका निकाली काढून उच्च न्यायालयाने हा शासननिर्णय वैध ठरवला आहे. सध्या राज्यात...
राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू...
दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची – सचिव तुकाराम...
मुंबई: राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमाप्रमाणे देय आहे की...
महाज्योती मार्फत एकूण ११ अभ्यासक्रम राबवले जात आहेत.
सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने दिले जात असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या...
मुलांनो खूप खूप शिका…मेहनत करा, मोठे व्हा!
नाशिक: मुलांनो खूप शिकून मोठे व्हा. त्यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पिंपरखेड शाळेत वृक्षारोपण
नाशिक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी...
कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत...
मुंबई: जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल...


















