तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात...
महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे शालेय व महाविद्यालयीन...
‘एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा’ – विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील सुवर्णसंधी!
नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Eklavya India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष 'एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा उद्देश ग्रामीण...
गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी- मंत्री आदिती तटकरे
मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिक, सशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून...
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४...
मुंबई : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर...
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत...
100 दिवसांच्या आराखड्यात लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे...
देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे.
महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, वाचन चळवळ वाढविणे आणि...
नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका खासगी शाळेच्या विविध ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत...
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर...
बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फतच आयोजन
मुंबई: सन 2025-26 या वर्षासाठीची बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोणत्याही...
निसर्गमित्र ऑलिंपियाड ३.० — निसर्गातून शिकण्याची आणि वैज्ञानिकतेची नवचळवळ
शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून ते अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रश्न विचारून वाढत जाते — याच भावनेतून ‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्थेने निसर्गमित्र ऑलिंपियाड ३.० ही...
आदिवासी विकास विभाग व असुदे फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने असुदे फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत ‘industryconnect.app’ या तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनुभवाधारित करिअर मार्गदर्शन...


















