लाईफस्टाईल
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)
“वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नाही; ते संवेदनशीलतेने मानवसेवा करण्याचा मार्ग आहे.”
#AIIMSNagpur
#PresidentOfIndia
#DroupadiMurmu
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात १५ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात...
आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे. पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून...
जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची...
मुख्यमंत्री सहायता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली — आरोग्यसेवेला मिळणार वेग, गरजू...
आता अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि जलद…
८ तासांत अर्ज मंजुरी
रुग्णालयातून थेट अर्ज सादर करण्याची सुविधा
उपचार प्रक्रियेला मिळणार गती
२०२५-२६ मध्ये हजारो...
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”
अहिल्यानगर: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५५ रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या...
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून...
भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले....
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे –...
नागपूर: सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामआरोग्य विचारापासून प्रेरित आहे. या अभियानाच्या...
आपले गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे...
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा व गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’...
बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी...
आरोग्य समृद्ध महाराष्ट्रासाठी लोकसहभागातून ‘ग्रामीण आरोग्य’ संपन्न करण्यावर भर द्यावा -मंत्री...
पुणे: ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य...


















