लाईफस्टाईल
महाराष्ट्र येत्या काळात डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती...
Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती...
नंदुरबार जिल्ह्यात आज “Mission 150 – A Convergent Life Cycle Approach for 150 High-Burden Villages” अंतर्गत जिल्हास्तरीय कृती आराखडा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले....
मानवाधिकार संरक्षण व सर्वसमावेशक विकासासाठी प्रशासन कटिबद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्लीचे सदस्य मा.प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात मानवाधिकार संरक्षण व सर्वसमावेशक विकासाशी संबंधित विविध विषयांचा जिल्हास्तरीय...
‘चीज ॲनालॉग’ बाबत काटेकोर अंमलबजावणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी...
मुंबई : हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज...
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने ‘कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे...
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे...
(नंदुरबार) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे . या बंदमध्ये राज्यातील...
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करण्याबाबतचा...
शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या - https://gr.maharashtra.gov.in/.../202605151234348521....pdf
#महाराष्ट्रशासन
#शाळा
#MahaGovt
संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक – मंत्री ॲड....
मुंबई: भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक असून, त्यांचा व्यापक अभ्यास आणि प्रसार होणे आवश्यक आहे....
बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष...
मुंबई – बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथील ‘कृषी नवोन्मेष आणि...
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात...


















