महाराष्ट्र
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या...
सर्व नागरिकांनी वाहतूक सुरक्षेचे धोरण सांभाळून धुलिवंदनाचा सण निर्धास्तपणे साजरा करा.
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#सुरक्षित_धुलिवंदन
पेन्शन अदालत’मधून निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा
अहिल्यानगर : निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी त्वरित मार्गी लावण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच 'पेन्शन अदालत' पार पडली. या अदालतीला निवृत्तीवेतनधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद...
उच्च शिक्षणासाठी सुवर्णसंधी!
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी परीक्षा व नोंदणी फी तसेच वसतिगृह व भोजन खर्चासाठी आर्थिक...
संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ....
शिर्डी:- संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही लवकरच मार्गी लावले...
राज्यात २०२९-३० पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकगुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार...
उद्योग, व्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जा मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेत, यासाठी महापारेषण...
तुम्ही इतके जवळ आहात
तुमच्या गावाची एकजूट थेट ५ कोटींपर्यंतच्या गौरवाकडे घेऊन जाईल.
आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तुमच्या गावाच्या यशाची वाट पाहत आहे.
#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan#GovernmentOfMaharashtra#RuralProgress
आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी...
वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्क देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे लाँग मार्च आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके...
“तंत्रज्ञान, समूहशक्ती आणि योजनांची प्रभावी सांगड घालून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवूया” –...
गडचिरोली: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, सौर ऊर्जेचा वापर, नैसर्गिक शेतीची दिशा आणि शासकीय योजनांची एकत्रित अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. रब्बी व उन्हाळी...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण...
राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात सुमारे ५.५० कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली असून, महिला शेतकरी...


















