महाराष्ट्र
अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ
नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. NITI Aayog यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान...
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेनेही गती आणि गुणवत्तेसह मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे पुनर्बांधणी कार्य केवळ १५...
राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून...
काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून...
राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत...
परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई...
राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून...
जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे....
ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव
मुंबई : कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री...
बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक
नाशिक: मराठीतील विविध बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठीला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती...
वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी...
मुंबई : आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक आहे. काही मागण्यांवर कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. वनहक्क...
ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव
मुंबई: कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री...
मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!!
मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे.मातृभाषा आपले अस्तित्व असते. बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय...


















