महाराष्ट्र
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,...
स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. ३१...
गोव्याचे मुख्यमंत्री @DrPramodPSawant यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचा गट यांची वस्तू आणि सेवा...
बैठकीला महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare उपस्थित होते.
महाराष्ट्र सदन येथे जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक पार...
जीएसटी,आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे.
शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी :...
राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी व कृषिमंत्री शिवराजसिंग यांची भेट
नवी...
मराठा सैन्य लँडस्केप्सला युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा...
पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण"
नवी दिल्ली : भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या "मराठा सैन्य लँडस्केप्स" ला युनेस्कोच्या जागतिक वारसा...
स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात...
राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली: स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले...
राजधानीत ‘ ऊर्जा वार्ता’ परिषद संपन्न
महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती
नवी दिल्ल: महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची...
स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा...
स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले राज्याला एकूण १० राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले...
जलजीवन मिशनसाठी केंद्राकडे त्वरीत अनुदानाच्या निर्गमनाची मागणी- मंत्री गुलाबराव पाटील
नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्य सरकार ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या जल जीवन मिशनच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये केलेल्या...
पुढचे पाऊल’ तर्फे संघ लोकसेवा आयोगच्या महाराष्ट्राच्या गुणवंतांचा सत्कार
नवी दिल्ली : दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांच्या ‘पुढचे पाऊल’ या उपक्रमामार्फत यंदाही संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मराठी उमेदवारांचा सत्कार 20 ऑगस्ट रोजी करण्यात...


















