NandurbarNews
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश...
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या....
धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम' शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५...
नववर्षाचा आनंद साजरा करा… पण सुरक्षिततेसह!
वाहतूक नियम पाळा, मद्यपान करून वाहन चालवू नका आणि गरज असल्यास तात्काळ मदत घ्या.
तुमची सुरक्षितता – तुमची जबाबदारी. स्वतःसाठी आणि इतरांसाठी नववर्ष सुरक्षित ठेवा!
(Collector...
“मला तात्काळ पैसे पाठव!” — आवाज ओळखीचा वाटला? पण… तो व्यक्तीच...
आजकाल हॅकर्स AI वापरून तुमचा किंवा तुमच्या जवळच्यांचा आवाज हुबेहूब नक्कल करू शकतात.
ते फोन करून तुमच्या नावाने फसवणूक करत आहेत!
कोणतीही आर्थिक मदत करण्याआधी...
नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा अभिमान!
मा. पोलिस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांना केंद्र सरकारकडून “दक्षता पदक”
कुशल तपास, परिश्रम आणि कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी मिळालेला हा सन्मान नंदुरबार पोलिस दलासाठी...
खात्री सुरक्षेची, महिलांच्या रक्षणाची!
आपत्कालीन परिस्थितीत १०९० वर निसंकोचपणे संपर्क करावा.
#सुरक्षा_तिची
#डायल_१०९०
एकलव्य महिला बचत गटातून उभी राहिलेली यशोगाथा प्रगती किरण पावरा –...
अक्काराणी लोकसंचलित साधन केंद्र (माविम, नंदुरबार) अंतर्गत कार्यरत एकलव्य महिला बचत गटातील प्रगती किरण पावरा या आज गावातील महिलांसाठी आत्मनिर्भरतेचे प्रभावी उदाहरण ठरल्या आहेत....
नंदुरबार जिल्ह्यात ‘किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान’ – प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत KCC...
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ व जलद कृषी कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या पुढाकाराने 'प्रत्येक शेतकऱ्यासाठी KCC' ही विशेष...
नंदुरबार जिल्ह्यात जन्म–मृत्यु नोंदणी प्रक्रियेला गती : जिल्हास्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय
(नंदुरबार) जिल्ह्यात जन्म–मृत्यु नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि वेळेवर होण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शासन निर्णय १६ सप्टेंबर २०२५ नुसार विविध...
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा परिवर्तन प्रवास : ‘पटसंख्या वाढ’ उपक्रमाची...
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत, इंग्रजी माध्यम शाळांचा कल, पालकांची स्थलांतरामुळे होणारी विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता शिक्षणाबद्दलचे गैरसमज आणि शाळाबाह्य मुलांची वाढती...













