NandurbarNews
हेल्मेट वापरणाऱ्यांचा सन्मान
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधिकारी/अंमलदार, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा...
आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील...
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सोमवार, दि. १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री...
‘एआय परिषद २०२६’ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा...
जगात काही ठिकाणी एआयच्या सहाय्याने कामे करणाऱ्या पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत आहेत.
दूरदर्शन, डिजीटल माध्यमांच्या आगमणानंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले.
तुमची...
भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी...
केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या...
संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय)...
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर...
अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने याची निर्मिती केली आहे.
विदर्भातील...
वाघ आणि बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय)...
रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या पिपरिया गावात गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले. तीन...
विल्सन महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त...
शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि विल्सन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात वारी एनर्जीज्...
भारतातील सर्वात मोठी १० गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे...
शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई: पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे...













