NandurbarNews
नवी दिल्ली येथे जी 20 जागतिक खाद्य नियामक शिखर परिषदेचे आयोजन
जी 20 परिषदेचा एक भाग म्हणून जागतिक खाद्य नियामक शिखर परिषद-2023 प्रथमच दिल्लीत आयोजित केली जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आणि...
पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन युवक खेळांकडे वळतील : उपमुख्यमंत्री
(मुंबई) क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचं उपमुख्यमंत्री तसेच...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
(मुंबई) सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय...
बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : महिला व बालविकास आयुक्त
बालविवाहामुळे विविध समस्या निर्माण होऊन मुलींच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महिला व बालविकास विभागाचे आयुक्त...
अनुदानित दरातील चणा डाळ विक्रीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते...
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज अनुदानित दरातील चणाडाळ विक्रीचा प्रारंभ केला. ‘भारत...
आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी...
जप्त केलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ भारताने केले नष्ट
जप्त करण्यात आलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करत भारताने अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय...
उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
(मुंबई)भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – विभागीय आयुक्त
(अमरावती) हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात विम्याचा...
बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
(मुंबई) राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात...













