NandurbarNews
तुम्ही इतके जवळ आहात
तुमच्या गावाची एकजूट थेट ५ कोटींपर्यंतच्या गौरवाकडे घेऊन जाईल.
आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तुमच्या गावाच्या यशाची वाट पाहत आहे.
#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan#GovernmentOfMaharashtra#RuralProgress
आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी...
वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्क देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे लाँग मार्च आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके...
“तंत्रज्ञान, समूहशक्ती आणि योजनांची प्रभावी सांगड घालून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवूया” –...
गडचिरोली: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, सौर ऊर्जेचा वापर, नैसर्गिक शेतीची दिशा आणि शासकीय योजनांची एकत्रित अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. रब्बी व उन्हाळी...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण...
राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात सुमारे ५.५० कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली असून, महिला शेतकरी...
स्वयंरोजगार निर्मितीची सुवर्णसंधी
ग्रामीण भागातील तरुणांसाठी बँक ऑफ इंडिया आरसेटी वर्धा द्वारा फ्रीज आणि एसी दुरुस्ती या विषयावरील ३० दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. (मर्यादित जागा...
गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर
अमरावती : मध्यपूर्व आणि गल्फ देशांमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या राज्यातील व विशेषतः जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची नियमावली आणि हेल्पलाईन...
नंदुरबार जिल्हा पोलीस यांचे जनतेस आवाहन
नंदुरबार शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय हा केवळ कायदा अंमलबजावणीसाठी नसून प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.
अलीकडील अपघातात हेल्मेटमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला — हीच...
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’, सक्षम युवक, सक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन
सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य,...
आज २ मार्च हा दिवस रावलापाणी ता. तळोदा येथील शहीद आदिवासी...
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.
त्यांच्या त्यागामुळेच...
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागाचा देश सदैव ऋणी –...
नवी मुंबई: ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर...













