NandurbarNews
वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
विविध उपक्रमातून २५ वर्षांच्या उपलब्धी आणि भविष्याचा वेध घेणार
(नंदुरबार) २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय...
वीजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप !
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज...
तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
(नंदुरबार) जिल्हयातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
तापी नदीवरील...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्पन्न मर्यादेत तीन लाखांवरुन सहा लाख रुपये वाढ
(मुंबई) मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे,...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची १०,५०० गरजू रुग्णांना ८६ कोटी ४९ लाख...
(मुंबई) मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९...
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला
(मुंबई) ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'रवींद्र महाजनी...
खेळ आणि खेळाडूंना वैभव प्राप्त करून देऊ : मंत्री संजय बनसोडे
(लातूर) राज्याचा क्रीडामंत्री म्हणून काम करताना सर्व प्रकारच्या खेळांना आणि खेळाडूंना शासन स्तरावरून मदतीसह प्रोत्साहन देण्याची भूमिका असेल त्यातून खेळ आणि खेळाडू यांना वैभव...
मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पुल सुरु
(मुंबई) मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर...
पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(मुंबई) ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी...
विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रम
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे अनावरण
महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य...













