NandurbarNews
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नांदेड दौरा
नांदेड:- पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दिनांक 23 व 24 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे...
देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून...
या पहिल्या टप्प्यात 'घरयादी' आणि 'गृहगणना' केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल...
जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन उत्साहात
अमरावती: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत मेळघाट हाट येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. स्वयंसहाय्य महिला बचतगटांच्या उत्पादीत उत्पादनांना बाजारपेठ व योग्य...
लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिनींच्या अर्जांची फेरतपासणी करा
फेरतपासणीत महिलांच्या अर्जात दुरुस्तीची सुविधा द्या
दुरुस्तीसाठी ग्रामस्तरावर विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश
वर्धा : लाडकी बहीन योजनेंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडण्यात...
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ जिल्हास्तरीय विद्यार्थी–प्रशासन संवाद संमेलन संपन्न
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व पुढील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने...
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या...
नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, आज पवित्र तख्त सचखंड श्री हजूर...
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार
नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या...
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय...
संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष...
मुंबई: सार्वजनिक उत्सव, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाज, संस्कृती, राष्ट्र आणि एकता यांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दीर्घ परंपरेप्रमाणेच बौद्धिक समृद्धी...
दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दावोस: दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली...













