NandurbarNews
जिल्ह्याच्या गरजा ओळखून पाच वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करा – सहपालकमंत्री...
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे, तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, दुर्गमता, दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा...
अभाविप आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “कलश यात्रे”...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे विभागाच्या वतीने सिनिअर महाविद्यालय, तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित...
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची...
शिर्डी:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी विनंती केंद्रीय...
हिंद दी चादर उपक्रमांतर्गत नेमसुशिल विद्यामंदिरात विविध कार्यक्रम
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर सिंग साहेब जी यांच्या 350 व्या शहीद समागमा निमित्त तळोदा येथील नेमसुशील माध्यमिक...
पारितोषिक वितरणाने कर्मण्य महोत्सवाच्या समारोप
रांझणी ता. तळोदा येथे सुरू असणाऱ्या कर्मण्य महोत्सवाचा पारितोषिक वितरण कार्यक्रमाने सोमवारी समारोप झाला. या महोत्सवात १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील –...
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची...
बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा; ‘प्रोलॉग रेस’ पारितोषिक वितरण...
पुणे : (जिमाका) बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आयोजित नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते जंगली महाराज रोडवरील केएफसी दरम्यान ७.५ किलोमीटरची...
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी- ‘हिंद दी चादर’
श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर...
विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
झ्युरिक :- ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण...
महाराष्ट्र शासन (एमएमआरडीए) आणि एसबीजी समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
एकूण गुंतवणूक : $20 अब्ज
रोजगार निर्मिती : ४,५०,०००
क्षेत्र : लॉजिस्टिक्स
प्रदेश : मुंबई / मुंबई महानगर प्रदेश
या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरीस मुख्यमंत्री देवेंद्र...













