NandurbarNews
महिला आता फक्त घरापुरत्या मर्यादित नाहीत; त्या उद्योगही उभे करत आहेत!
महिला कर्जवाटपात मोठी झेप
२०१७ च्या तुलनेत ५ पट वाढ
व्यवसायिक कर्जाकडे महिलांचा वाढता कल
स्वावलंबनाकडे महिलांची दमदार वाटचाल!
#WomenEmpowerment#FinancialInclusion#NewIndia
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल!
राज्यात २३ ठिकाणी २९ ‘शक्तिसदन’ उभारण्याचा प्रस्ताव; निराधार, पीडित व संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होणार.
१८ ते ६० वयोगटातील...
ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
(नंदुरबार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला...
मुख्यमंत्री सहायता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली — आरोग्यसेवेला मिळणार वेग, गरजू...
आता अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि जलद…
८ तासांत अर्ज मंजुरी
रुग्णालयातून थेट अर्ज सादर करण्याची सुविधा
उपचार प्रक्रियेला मिळणार गती
२०२५-२६ मध्ये हजारो...
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती…
राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी येथील 'अखंड भीम ज्योती'ला अभिवादन केले.
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#महामानवासअभिवादन
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
#आंबेडकर_जयंती_२०२६
#DrBabasahebAmbedkar
#AmbedkarJayanti2026
महाराष्ट्रातील केवळ एक – दोन विद्यापीठांना आज राष्ट्रीय मानांकनात स्थान आहे.
राज्यातील समूह विद्यापीठे नवीन असली तरीही त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले मानांकन सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न...
वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत.
मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली...
सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व...
अहिल्यानगर : दुर्लक्षित व वंचित घटकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकल्याण विभाग सातत्याने कार्यरत आहे. या प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल...
राज्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती...
अहिल्यानगर :- राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६' साजरा करण्यात येणार आहे.
सिंचन व...
श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास...
मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे...













