NandurbarNews
मुंबईत उद्यापासून ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ ची अंतिम फेरी
मुंबई: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या...
इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू
(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय इंग्रजी...
ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन
(नंदुरबार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात...
होळ येथील शासकीय निवासी शाळेत ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा
(नंदुरबार) मागासवर्गीय मुलींची शासकीय निवासी शाळा, होळ तर्फे हवेली येथे ‘सामाजिक समता सप्ताहा]चे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब...
देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी...
प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला...
रामनगर वासियांना मिळाला मालकी हक्काचा आधार!
वर्धा : रामनगर परिसरातील नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूखंडांच्या नूतनीकरणाचा आणि मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न मार्गी लागला. रामनगर वासियांना...
ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा
अहिल्यानगर: - उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक...
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा
अहिल्यानगर: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे सक्तीचे असून, बँकांमधील दहा लाख रुपयांपेक्षा जास्त संशयास्पद व्यवहारांची माहिती थेट प्राप्तिकर विभागाला...
जनसंपर्क क्षेत्राच्या प्रभावी वापरातून परिणामकारक प्रचार-प्रसिद्धी शक्य
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत ९ व १० एप्रिल २०२६ यादरम्यान राष्ट्रीय जनसंपर्क परिषद-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे....
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माध्यम क्षेत्रात मोठा बदल – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
दिल्ली-माध्यम व पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडत असून, बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत, गती आणि स्वरूप यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. या पार्श्वभूमीवर...













