NandurbarNews
महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने...
नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर...
उमद्या आणि संवेदनशील माणसाला पारखे
सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. हे न कळणारे आणि न पचणारे सत्य असून,...
समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ...
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले. 'हाय ऑन कसोल' या पुस्तकाचे...
आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे...
दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली...
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व...
प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले, अशा शब्दात महसूल मंत्री...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती, अशा शब्दांत कौशल्य, रोजगार, उद्योजकता...
भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती...
भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील...
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम
मुंबई: ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देणार आहेत. हा संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी...
भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 रोजी...
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
बीड: शासन बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे या पुढील काळात विकासाची ही गंगा वाहती रहावी यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. त्याला...













