NandurbarNews
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड...
नांदेड“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
नवी दिल्ली :महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व...
पद्म पुरस्कार 2026 जाहीर
नवी दिल्ली: 25 देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध...
महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या 'जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी 'जीवन...
संविधान : लोकशाहीचे अधिष्ठान, आपला अभिमान…
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#प्रजासत्ताकदिन
#RepublicDay2026
संविधानाच्या मूल्यांवर उभे असलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे स्वप्न साकार करण्याचा...
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#RepublicDay2026
सिकलसेल ॲनिमिया : तपासणी आज, सुरक्षित उद्या!
वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे...
रनाळे येथे आशा सेविकांसाठी मेंदू आरोग्याबाबत मार्गदर्शन सत्र संपन्न
निती आयोगाच्या Aspirational Districts Programme अंतर्गत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली...
सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दोन दिवसीय...
अहिल्यानगर संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशाच्या संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल. देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगती...













