NandurbarNews
सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक मध्यप्रदेश वीज कंपनीच्या...
नंदुरबार: मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महावितरणची कामगिरी इतर राज्यांसाठी दिशादर्शक आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना...
वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजकडे करा दुर्लक्ष महावितरणचे आवाहन
नंदुरबार : सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये,...
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या...
विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य...
माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या शब्दांमधून समाजाची मानसिकता घडते.
पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी ‘महिला, माध्यमे आणि...
महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक...
तथ्याधारित व संवेदनशील वृत्तांकन
एआयमधील पूर्वग्रहांपासून सावध वापर
महिलांच्या कायदेशीर हक्कांची जनजागृती
मदतीसाठी हेल्पलाइन (१८१ / ११२) प्रचार
सकारात्मक कथा आणि यशोगाथांना प्राधान्य
समाज...
ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा,...
डॉ. गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते, पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते...
नवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा
Ø युवा शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आढावा बैठक
Ø शेती क्षेत्रातील समस्यांसाठी समिती करण्याचे निर्देश
वर्धा : जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहे. या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा...
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन,...
मोई येथील बंजारा महिला शेतकरी गटाची गटशेती
वर्धा : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. अतिशय दुर्गम आणि सर्वच घटकातील महिला अभियानाच्या साथीने आर्थिक प्रगती साधत...
पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली छायाचित्रे २०२०, २०२१ आणि २०२३ मधील वेगवेगळ्या जुन्या घटनांशी संबंधित आहेत. ही छायाचित्रे सध्याच्या घटनेशी जोडून अफवा पसरवली...













