महाराष्ट्र
राज्यघटना ही भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर:- भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि न्याय्य व्यवस्था देणे ही मोठी...
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या...
नांदेडतरुण वयात पचन संस्थेच्या गंभीर आजारांमुळे व उशिरा होणाऱ्या निदानामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच सामाजिक बांधिलकीतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा...
नॅशनल स्कूल बँड स्पर्धेत अहिल्यानगरची संजीवनी सैनिकी शाळा देशात प्रथम
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन सोहळा 2026 चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सातव्या 'नॅशनल स्कूल बँड कॉम्पिटिशन' (NSBC) मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने...
लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’
नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर 'भारत पर्व महोत्सवाचे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड...
नांदेड“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
पद्म पुरस्कार 2026 जाहीर
नवी दिल्ली: 25 देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध...
महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या 'जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी 'जीवन...
संविधान : लोकशाहीचे अधिष्ठान, आपला अभिमान…
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#प्रजासत्ताकदिन
#RepublicDay2026
संविधानाच्या मूल्यांवर उभे असलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे स्वप्न साकार करण्याचा...
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#RepublicDay2026
अहिल्यानगर संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशाच्या संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल. देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगती...


















