महाराष्ट्र
दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दावोस: दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली...
विभागीय माहिती संचालक कार्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमित्त मराठी भाषेवर चर्चा
नागपूर: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विभागीय माहिती संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेवर विविधांगी चर्चा झाली.नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित...
‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा
नांदेड : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या...
प्रतिमा अभंगे यांची चित्रे भारतीय संस्कृतीचा आरसा – निवासी आयुक्त तथा...
नवी दिल्ली: जेव्हा एखाद्या कलाकाराची नाळ मातीशी जोडलेली असते तेव्हाच त्याच्या कलाकृतीला वैश्विक परिमाण प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांमध्ये दिसणारा भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा...
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट वीर गाथा ५.०' या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठेच्या...
महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत...
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोस २०२६ मध्ये हार्ले ऑफ लंडनचे संस्थापक...
या चर्चेत कोकण/रायगड आणि मुंबई विभागांमध्ये लोककेंद्रित, नवोन्मेषाधारित परिसंस्था उभारण्यावर भर देत आरोग्यसेवा व औषधनिर्माण क्षेत्रातील संधींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात उद्योगवाढीस चालना देण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी डॉ....
अहिल्यानग: जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून अधिकाधिक नवीन उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे. उद्योगांना आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते, भूखंड,...
लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून
सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.लखनौ येथे ८६व्या अखिल भारतीय पीठासीन...
गडचिरोलीचे भविष्य उज्वल; विकास कामांना गती देण्यासाठी यंत्रणांनी ऑनफिल्ड कामावर लक्ष...
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा सध्या विकासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा असून, येथील उच्च गुणवत्तेच्या लोह खनिजांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात लवकरच मोठे उद्योग निश्चितपणे आकारास येणार आहेत....


















