महाराष्ट्र
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द
वर्धा: नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन...
जिल्हा नियोजनचा संपूर्ण निधी मार्चअखेर खर्च होईल याची दक्षता घ्या
वर्धा: जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांना विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहे. त्यामुळे विभागांनी आपल्यास्तरावर मंजूर कामे...
आपल्या बोटाला शाई
भक्कम होईल लोकशाही
मतदान : दि. १५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ७.३० ते सायं. ५. ३० वा.
#महानगरपालिका
#नगरपालिका
#निवडणूक_२०२६
#राज्य_निवडणूक_आयोग
#StateElectionCommission
#SEC_Maharashtra
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची...
आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#महानगरपालिका_निवडणूक
#निवडणूक2026
#YourVoteYourPower
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय
मुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहे, असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
महिला लोकशाही दिन...
चारा टंचाईवर मात करण्यासाठी मासोद येथे काटेविरहित ‘कॅक्टस’ लागवडीचा अभिनव उपक्रम
अमरावती: जिल्ह्यातील ग्रामपंचायत मासोद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत काटेविरहित ‘कॅक्टस’ (निवडुंग) या चारा उपयोगी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. राजमाता...
टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी – २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक...
जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक–युवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा...
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम...
नवी दिल्ली: राष्ट्रकुल राष्ट्रातील सभापती आणि पिठासीन अधिकारी यांच्या परिषदेच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक...
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम
नांदेड : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 व 25...


















