नवी दिल्ली येथे वीरबालदिवस च्या औचित्याने देशभरातील २० मुलांना राष्ट्रपती द्रौपदी...
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपतीसंभाजीनगर येथील अर्णव महर्षी यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, ही बालके...
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब), विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-1 (वनाज - रामवाडी) चा विस्तार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र...
पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात
शौर्य दिनाच्या दिवशी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल
नवी दिल्ली : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात...
मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव @vikaskharage यांनी आज हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम...
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट
जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारकाबाबतची सविस्तर आढावा बैठक घेतली.आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे
स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा...
स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले राज्याला एकूण १० राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले...
दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे.
११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन...
नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय व मदतकार्य सुरू...
भारतीय दूतावास व नेपाळ सेनेच्या सहकार्याने प्रवाशांसाठी सुरक्षित निवास, अन्न व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात...
कौशल्य दीक्षांत समारोहात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली: जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५...
कौशल्य दीक्षांत समारोहात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली: जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५...

















