NandurbarNews
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती...
अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार विहित केलेले पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/208831/
#महाराष्ट्रशासन
#अल्पसंख्याकविभाग
#विद्यार्थी
#अल्पसंख्याक
नागपूर जिल्ह्यातील रायपूर (ता. हिंगणा) येथे बीओटी/पीपीपी तत्त्वावर आधुनिक बाजारपेठ परिसर...
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील बैठकीत दिले.
समितीमार्फत...
पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना...
ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या...
राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे...
महिला व बालकांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील भांडुप...
पात्र स्वयंसेवी संस्थांकडून बातमी प्रसिद्ध झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाचे दहा दिवसांच्या आत अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्जदार संस्थेची आवश्यक नोंदणी, महिला समुपदेशन क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा...
तळोदा प्रकल्पातील FLN शिक्षक प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट
तळोदा: आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) विकसित करण्यासाठी देवी संस्थान, लखनऊ यांच्या सहकार्याने तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इयत्ता १ ली ते...
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे...
मुंबई:युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या...
जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज
निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती...
महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: महिला व बालकांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील भांडुप पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पात्र...
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी...
भरतीसह, एमआरआय व कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या...













