NandurbarNews
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण...
राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात सुमारे ५.५० कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली असून, महिला शेतकरी...
स्वयंरोजगार निर्मितीची सुवर्णसंधी
ग्रामीण भागातील तरुणांसाठी बँक ऑफ इंडिया आरसेटी वर्धा द्वारा फ्रीज आणि एसी दुरुस्ती या विषयावरील ३० दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. (मर्यादित जागा...
गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर
अमरावती : मध्यपूर्व आणि गल्फ देशांमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या राज्यातील व विशेषतः जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची नियमावली आणि हेल्पलाईन...
नंदुरबार जिल्हा पोलीस यांचे जनतेस आवाहन
नंदुरबार शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय हा केवळ कायदा अंमलबजावणीसाठी नसून प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.
अलीकडील अपघातात हेल्मेटमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला — हीच...
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’, सक्षम युवक, सक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन
सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य,...
आज २ मार्च हा दिवस रावलापाणी ता. तळोदा येथील शहीद आदिवासी...
इंग्रज सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्या आदिवासी वीरांवर निर्दयी गोळीबार करण्यात आला. आपल्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.
त्यांच्या त्यागामुळेच...
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागाचा देश सदैव ऋणी –...
नवी मुंबई: ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा
नवी मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली....
श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश...
नवी मुंबई: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री...
मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो -निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई
कविवर्य कुसुमाग्रज नगरी: आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत शिक्षण घेऊनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले.कविवर्य...













