NandurbarNews
राज्यातील हवामानात बदल होत असून बहुतांश भागांमध्ये १० जूनपर्यंत मान्सून च्या...
कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी...
पालकांचे प्रेम, त्याग आणि संस्कार हेच आपल्या आयुष्याचे खरे बळ.
पालकांचा सन्मान हीच खरी संस्कृती.
१ जून : जागतिक पालक दिन
#जागतिकपालकदिन#WorldParentsDay#ParentsDay#Res
लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा
अहिल्यानगर : जिल्ह्यातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे. अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांवर अचानक धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी....
नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील देशातील पहिल्या ‘एकिकृत शहर घनकचरा...
या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, श्रीराम अर्बन को- ऑप. बँक...
शैक्षणिकधोरण नुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ॲकेडेमिक...
इंटरर्नशिप, इंडियन नॉलेज सिस्टिम (आयकेएस), तसेच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींमध्ये एकसमान मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन...
‘मोफत गणवेश योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०२६-२७ पासून सुधारणा करण्यात आल्या...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा...
https://gr.maharashtra.gov.in/.../202605291120543921.pdf
#महाराष्ट्रशासन
#शासननिर्णय
#शालेयशिक्षण
#गणवेश
#MahaGR
महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे.
मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,”...
जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न...
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी; तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी...
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री...
नवी दिल्ली: साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी...













