NandurbarNews
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा...
मंत्रालय येथे नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत...
नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयांमध्ये आधार आणि पासपोर्ट सेवा सुरू
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आता आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे (अपडेट) आणि पासपोर्टसंबंधी सेवांसाठी इतरत्र भटकण्याची गरज उरणार नाही. भारतीय डाक विभागाच्या धुळे विभागाच्या वतीने...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली...
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी व नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत...
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम...
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ व 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न...
कुणबी युवा मुंबई आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात...
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते....
स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धा
चिपळूण(प्रतिनिधी):-MY भारत, रत्नागिरी आणि स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय कलागुण विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे विषय संगीत...
आषाढी एकादशीनिमित्त कृषिकन्यांकडून वृक्षदिंडीचे आयोजन
पाचल(प्रतिनिधी):-संगमेश्वर तालुक्यातिल आरवली गावामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधत शरद पवार कृषी महाविद्यालय, खरवटते-दहिवली येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कार्यरत कृषिकन्यांनी देव केदार विद्यालय,...
राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा
मुंबई : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे....
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पर्यटनाचे प्रभावी ब्रँडिंग करा – पर्यटन मंत्री शंभूराज...
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख केवळ राज्य आणि देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आधुनिक मार्केटिंग, डिजिटल ब्रँडिंग आणि प्रभावी...
कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई: कांदळवनांवरील अतिक्रमण, बांधकामे आणि मलबा टाकण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कांदळवनांचे संरक्षण करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना राबविण्याचा विचार असून, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांमध्ये...













