NandurbarNews
भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक...
उद्घाटन संस्थेचे प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक बर्वे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट...
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट...
कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव...
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम
समागमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शालेय उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती संकलन, चित्रकला स्पर्धा व गुरु साहिबांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे केली.
लहानग्या विद्यार्थ्यांनी...
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबई...
नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर आणि कुलवंत सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा, नेरुळ येथे ‘हिंद दी चादर’ समागमाच्या...
बैठकीत नवी मुंबईतील सर्व गुरुद्वारांचे प्रतिनिधी आणि रायगड गुरुद्वारा साहिबचे सेवादार उपस्थित होते.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
नवी मुंबई येथे आयोजित होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिरा...
कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले. सर्व भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, ही विनंती.
#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar
नबी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर...
समागमाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले शुभाशीर्वाद दिले.
स्वराज्यसंकल्पाचा प्रेरणादिन!
असामान्य धैर्य, स्वातंत्र्याची ज्योत आणि स्वराज्याचा अढळ संकल्प यांचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज
त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभारातून आजही प्रेरणा मिळते.
स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा...
शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री...
आग्रा: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल...













