NandurbarNews
प्रत्येक जीव महत्त्वाचा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे गरजू रुग्णांना मदत. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे अशक्य झालेल्या अनेक गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा जीवनदायी आधार ठरत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची बैठक
करंजा मत्स्य बंदराच्या प्रकल्पातून वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्यउत्पादन हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांकरिता १४९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली...
राज्यातील पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मानधन तत्वावर सध्या कार्यरत असलेले...
दोन्ही विभागांच्या समन्वयाने याबाबत पुन्हा केंद्र शासनास प्रस्ताव पाठविण्यात येणार असून केंद्राचा अंतिम निर्णय येईपर्यंत सध्या कार्यरत पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स कायम ठेवण्यात येत असल्याचे...
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद...
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी याचे आयोजन करण्यात आले...
महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना १५ ऑगस्टनिमित्त ९ हजार रुपये मिळणार असल्याचा...
महाराष्ट्र शासनाने अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही. अशा आशयाचा कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी...
उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत, तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १३...
स्वयंसहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास,...
‘लखपती दीदी’ अभियानाच्या वाढीव लक्षांकाबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीस ग्राम विकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने...
शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...
नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ अत्यंत...
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या आदिवासीबहुल जिल्ह्यात हा दिवस केवळ एक शासकीय कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा लोकउत्सव बनतो.नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी दिवस खालीलप्रमाणे साजरा केला...
जागतिक आदिवासी दिवसाचे महत्व काय आहे ?
जागतिक आदिवासी दिनाचे (९ ऑगस्ट) महत्त्व खूप मोठे आहे, कारण हा दिवस केवळ एक उत्सव नसून आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची, हक्कांची आणि त्यांच्या संघर्षाची जागतिक...













