प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षसंवर्धन करावे – पालकमंत्री चंद्रकांत...
सांगली : वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपनही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लावलेली झाडे जिवंत ठेवणे आहे. निसर्ग आपल्याला...
पुढील पाच दिवसांसाठी वीजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा...
मुंबई: मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता...
केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे येथे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नगरविकास...
माय भारत मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या...
विलेपार्ले (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशामुक्तभारत अभियान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सीए अनिल गानू यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने...
सायबर सुरक्षेबाबत उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला, असे प्रतिपादन सी-डॅक मुंबईचे वरिष्ठ...
एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमएसएमईंसाठी...
अफवांवर विश्वास ठेवू नका
हवामान आणि आपत्तीविषयक माहिती केवळ अधिकृत सरकारी माध्यमांतूनच घ्या. अफवांपासून सावध रहा.
#अतिवृष्टीत_सतर्क_राहा#OfficialInformation#DisasterAwareness#Nandurbar#StaySafe
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास...
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली...
अण्णा भाऊंच्या नावाचे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे...
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चिरागनगर येथे त्यांच्या स्मारक व संशोधन...
पर्यटनाचा मोह टाळा
अतिवृष्टीच्या काळात धबधबे, नद्या, नाले, तलाव आणि पर्यटनस्थळांवर जाणे टाळा. तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.
#अतिवृष्टीत_सतर्क_राहा#TourismSafety#Nandurbar#DisasterAwareness#StaySafeOnline
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचे आवाहन धुळे व...
नंदुरबार : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन)...


















