पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना...
ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा...
पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे...
राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा
मुंबई : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे....
कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई: कांदळवनांवरील अतिक्रमण, बांधकामे आणि मलबा टाकण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कांदळवनांचे संरक्षण करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना राबविण्याचा विचार असून, निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांमध्ये...
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून...
महिलांना एसटी बस प्रवासात तिकिटामध्ये दिली जाणारी ५०% सवलत बंद झाल्याचा...
महिलांना एसटी प्रवासात ५०% भाडे सवलत कायम आहे. मात्र, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सवलत मिळविण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे अनिवार्य करण्यात...
भक्ती विठोबाची, वारी संवादाची
आषाढी वारीसोबत प्रवास केलेल्या ‘संवाद वारी’ला असंख्य वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली...
#संवादवारी#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#चित्ररथ#एलईडीव्हॅन#पथनाट्य#लोककला#शासकीययोजना#महाराष्ट्रशासन#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ मध्ये बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी...
अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व...
ठाणे(प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, राहता, अकोले, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा येथील तसेच नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना...
वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’
छत्रपती संभाजीनगर: शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते...


















