शेती

Home शेती Page 17

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल...

0
पुणे: आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य...

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

0
पुणे: निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त...

रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके —...

0
नवापूर तालुक्यातील केळी, भरडू, लहान कडवान, मोठे कडवान, केलपाडा, सोनारे तसेच नंदुरबार तालुक्यातील खर्दे खुर्द येथे रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत बीजप्रक्रिया व उगवण क्षमता...

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी : राज्यपाल आचार्य देवव्रत

0
मुंबई: रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे.  हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक...

शेतकऱ्यांचा खरा डिजिटल साथी — ‘महाविस्तार-AI’!

0
आता पिकसल्ला, हवामान अंदाज, मृदा आरोग्यपत्रिका, खत मात्रा, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव आणि महत्त्वपूर्ण शेत माहिती — सर्व काही एकाच अॅपमध्ये! आपल्या भागातील गोदामे, अडत व...

बिजरीगव्हाण येथे राळा पीक प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न

0
(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली बिजरीगव्हाण (ता. अक्कलकुवा) येथे राळा पिकाच्या प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम IIMR...

महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा सहकार...

0
मुंबई:- महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्या ‘मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (https://patsansthaniyamakmandal.in/) या संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या...

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी ₹१५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना- केंद्रीय कृषी मंत्र्यांची...

0
शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यावर भर नवी दिल्ली: केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच...

कॅपॅसिटर बसवा; कृषिपंप, रोहित्र वाचवा!

0
  वीज आज माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही...

कृषी समृद्धी योजनेबाबतच्या शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

0
मुंबई : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत...
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
broken clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
90%
8.9m/s
55%
Sun
25 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
30 °
error: Content is protected !!