कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या...
अंतर्गत सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत बोगस आयडी देण्यात आल्याची कोणतीही तक्रार नाही. तथापि...
विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीची सुरुवात; अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत विविध कृषी पुरस्कारांसाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. पुरस्कार...
कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात...
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने Krishi Vigyan Kendra Nandurbar येथे दि. २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय...
बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी: बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शकपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल...
आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण
कृषी विभाग आत्मा, नंदुरबार अंतर्गत तोरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'टेराकोटा मणी व दागिने निर्मिती' या जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी नुकतीच पार...
कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर...
पार्श्वभूमीवर एआयच्या साहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधन नेटवर्क उभारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार...
नवापूर तालुक्याचे फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे...
कृषी विभाग नंदुरबार, Paani Foundation आणि UMED Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत नवापूर तालुक्यातील दोन बॅचचे निवासी प्रशिक्षण...
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट...
कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय’
अमरावती : आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. विभागाचे ‘महाविस्तार ॲप’ सध्या जिल्ह्यातील 57 हजारांहून...
८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता मोकळा ;’बांधावरच न्यायनिवाडा’यशस्वी !
कोपरगाव तालुक्यातील मौ. खिर्डी गणेश येथे भारतीय रेल्वेच्या लोखंडी कुंपणामुळे ८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता बंद झाला होता. हा प्रलंबित प्रश्नावर तहसीलदार महेश सावंत यांनी...


















