बियाणे, खते व कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचे सात दिवसांत निराकरण – मंत्री दत्तात्रय...
मुंबई: शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून याबाबत आलेल्या तक्रारींचे जलद व पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासही प्राथमिकता...
राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प...
राज्यात नदीजोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहे. विभागाने...
बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी...
बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे होणारे नुकसान टाळणे तसेच बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत...
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार...
फ्रान्समधील रुंगिस येथे असलेल्या बाजाराच्या धर्तीवर दापचरी येथे आंतरराष्ट्रीयकृषीबाजार विकसित करण्यात येणार आहे. दापचरी येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दापचरी दुग्ध प्रकल्पाची जागा आहे....
कर्जमुक्तीची व्यापकता वाढली; दोन लाखांचे कर्ज सर्वांना माफ
शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ. ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ₹३६,५८५ कोटींचा ऐतिहासिक निर्णय आणि अधिक सुलभ निकषांसह व्यापक दिलासा.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर#शेतकरीकर्जमुक्तीयोजना#कर्जमुक्ती#बळीराजा
नागपूर येथे देशातील सर्वात मोठे ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर उभरण्यात येत आहे
सेंटरच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि हे ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपूरची नवी ओळख ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
#नागपूर
#शेती
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला कायद्याचे बळ!
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६ विधानमंडळात मंजूर
#महिलाशेतकरी
#महिला_शेतकरी_सक्षमीकरण
#पावसाळीअधिवेशन२०२६
#MonsoonSession2026
#MahilaShetkariSakshamikaran
अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी कृषि विभागाच्या सुचना व उपाययोजनाचा अवलंब करावा
वर्धा: सन 2026 हे वर्ष एल निनो प्रभावित असल्याने शेती पिकांवर होणारा परिणाम याबाबत शासनाच्यावतीने देण्यात येणा-या सुचना व उपाय योजनांचा अवलंब करुन शेती...
इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे सोडलेल्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी करून...
अभिलेख व त्यानंतर झालेल्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...


















