ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा
अहिल्यानगर: - उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक...
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर...
कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. येथे एस-फोर-एस टेक्नॉलॉजीजच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत मंत्री...
मिलेट खरेदीदार–विक्रेता मेळावा 2026
शेतकरी, उद्योजक आणि गटांसाठी सुवर्णसंधी!
आपल्या मिलेट उत्पादनाला बाजारपेठ मिळवण्यासाठी आजच सहभागी व्हा.
10 एप्रिल 2026 | सकाळी 10:30
कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चामोर्शी तालुक्यातील (जि. गडचिरोली) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रामगिरी...
चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही व संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य...
कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बळीराजासाठी मोठी संधी!
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२६
अर्ज...
SATHI पोर्टल, बियाण्यांची शुद्धता आता तुमच्या हातात!
आता बियाण्यांची गुणवत्ता तपासणे झाले अधिक सोपे!
SATHI पोर्टल आणि AgriStack Farmer ID च्या मदतीने शेतकरी आता बियाण्यांची शुद्धता, गुणवत्ता आणि संपूर्ण माहिती थेट...
कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार आता ऑनलाईन पध्दतीने स्विकारणार : कृषि मंत्री...
मुंबई: कृषी विभागामार्फत देण्यात येणा-या विविध पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी...
वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार !
शिर्डी :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६...
कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमात कमी खर्चाचे कांदाचाळ / लसूण साठवणूक गृह (Metallic) शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
“कांदा कोरडा राहील, दर...
‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने...
राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचा यामध्ये सहभाग असून १ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन...


















