महाराष्ट्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण...
नाशिक: आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक व परिणामकारक पद्धतीने राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय...
बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश...
मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर...
मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...
मुंबई:- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश...
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाययोजनांकरिता अभ्यास गट -कामगार मंत्री ॲड आकाश...
मुंबई: राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित असल्याने. त्यासाठी अभ्यास गट गठीत करणार...
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले -मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले...
शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेच्या बळावर मुलींच्या सशक्तीकरणाला नवी दिशा !
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या नोंदणीत वाढ होत असून ‘सुकन्या समृद्धी’ योजनेतून त्यांच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार निर्माण होत आहे.
शिक्षित आणि सक्षम मुलगी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम, नागपूर येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स...
हवामानबदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर...
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सज्ज.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना...
#एलनिनो
#ElNino
आषाढीवारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री...
दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नागरीसेवा दिन-२०२६’ आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय...
पारितोषिकाचे वितरण सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील सोहळ्यात करण्यात आले.राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी झिरोब्युरोक्रसी ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री...


















