महाराष्ट्र
आचार्य बाळशास्त्री जांभेकर : समाजप्रबोधनाचा ध्यास
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ या नियतकालिकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी लेखणीचा वापर प्रबोधनाचे आयुध म्हणून करणारे झंझावाती संपादक तसेच अनेक भाषांची जाण...
शिंदखेडा तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्र बागायत करणार – पालकमंत्री जयकुमार...
धुळे: सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या योजनेमुळे...
येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक: आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच येवला मतदारसंघात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन नियोजित वेळेत...
शिवजयंती दिनी सातारा शिवमय ; जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत...
टाळ मृदुंग, लेझीम, ढोल, ताशांनी वाढविली रंगत
मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा ठरल्या आकर्षण
जय शिवाजी जय भवानीच्या गजराने आसमंत दुमदुमला
सातारा...
मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामानस्नेही नवोपक्रम विजेते घोषित
मुंबई: हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी ‘MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील...
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने ‘मुंबई...
राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत महा-आरईपीटी अभियान राबविण्यासंदर्भात करार केला. पीईटी...
असामान्य धैर्य, स्वातंत्र्याची ज्योत आणि स्वराज्याचा अढळ संकल्प यांचे प्रतीक छत्रपती...
त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभारातून आजही प्रेरणा मिळते.
स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा आदर्श आपण जपू या!
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कोटी कोटी...
“हिंद-दी चादर”गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त...
विद्यार्थिनीं व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वसतिगृह ते नेरळ बाजारपेठ अशी प्रभातफेरी काढण्यात आली.
‘वंदे मातरम् सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये...
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून ‘वंदे मातरम सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमावर आधारित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) डेप्युटी कमांडंट...
स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!
भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (तेल आणि गॅस वाचवा, हरित...


















