महाराष्ट्र
मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी ‘णमोकार भूमी’ समाजाला प्रेरणा देणारी ठरेल,...
महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन...
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सेलू तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण...
वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते आज सेलू तालुक्यातील आमगाव (ख) ते गणेशपूर खापरी (ढोणे) येथील 30 लक्ष रुपयाच्या खडीकरण रस्ता बांधकाम, हिंगणी...
पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची जपानमधील...
प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल, असा...
बांबू लागवडीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग; ‘बिज संवर्धन’ घरोघरी व्हावे
(गडचिरोली) कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज...
समर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक: देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजन
मुंबई: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) कडून आपल्या 27 वर्षाची गौरवशाली सेवेचे औचित्य आणि ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षांच्या गौरवार्थ ‘वंदे मातरम्’ सुरक्षित तटम्...
विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक: विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी...
मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव
अमरावती : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज, दि. 7 फेब्रुवारी रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी आणि पदभ्रमंती केली. त्यासोबतच जिल्हाधिकारी यांनी मोझरी पाँईट येथून गाविलगड...
महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझरविमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे...
विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी...
भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण...
भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय लक्षात घेऊन...


















