NandurbarNews
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव
नंदुरबार:सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) गौरव...
कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
नंदुरबार: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४)...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत
(नंदुरबार) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक...
अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.
सुरक्षित निवासाची सुविधा मिळावी यासाठी शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिल्या...
राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन...
आखातातील नऊ देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून महाराष्ट्र शासनाने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली,...
संत परंपरेतील तेजस्वी संत, वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान आणि अभंगवाणीने समाजाला भक्ती
समता व सदाचाराचा मार्ग दाखवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या विचारांमधून समाजात सद्भाव, समता आणि...
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य...
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी National Dairy Development Board (NDDB) आणि जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला....
‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त करणे अत्यावश्यक असून, ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करून ती व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश पालकमंत्री...
गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे...
मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे...
मुंबई :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...













