राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा
मुंबई : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे....
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून...
महिलांना एसटी बस प्रवासात तिकिटामध्ये दिली जाणारी ५०% सवलत बंद झाल्याचा...
महिलांना एसटी प्रवासात ५०% भाडे सवलत कायम आहे. मात्र, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सवलत मिळविण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणे अनिवार्य करण्यात...
भक्ती विठोबाची, वारी संवादाची
आषाढी वारीसोबत प्रवास केलेल्या ‘संवाद वारी’ला असंख्य वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली...#संवादवारी#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#चित्ररथ#एलईडीव्हॅन#पथनाट्य#लोककला#शासकीययोजना#महाराष्ट्रशासन#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.‘जय महाराष्ट्र’ मध्ये बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी...
अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व...
ठाणे(प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव, राहता, अकोले, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा येथील तसेच नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना...
वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’
छत्रपती संभाजीनगर: शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
महापालिकेच्या हिरवळीवर हा विशेष समारंभ पार पडला. आपली बससाठी व्हॅाट्स ॲप तिकीट प्रणालीचा शुभारंभही यावेळी पार पडला.जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षात नागपूर शहर...
बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हान असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही...
गरज ओळखून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ केला आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेती ही क्रांतिकारक...
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून
‘एकेकाळी 'भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज 'जनस्नेही मित्र' बनला आहे," असे गौरवोद्गार राज्यपालांनी आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले.भारत...


















