3 दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
उच्च दर्जाची, रोगमुक्त रोपे तयार करण्याचे तंत्र शिकण्याची सुवर्णसंधी!
प्रो-ट्रे नर्सरी तंत्रज्ञान, कोकोपीट/ग्रॉइंग मिडिया तयारी, पाणी व खत...
आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण
कृषी विभाग आत्मा, नंदुरबार अंतर्गत तोरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'टेराकोटा मणी व दागिने निर्मिती' या जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी नुकतीच पार...
कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर...
पार्श्वभूमीवर एआयच्या साहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधन नेटवर्क उभारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार...
डिजिटल प्रणालीवापरामुळे शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक आर्थिक नियोजन करणे शक्य – सुश्री...
मुंबई: डिजिटल प्रणाली वापरामुळे शेतकऱ्यांना अधिक परिणामकारक आर्थिक नियोजन करता येते आणि उत्पादनक्षमतेत सुधारणा होते. शेती आणि वित्त हे दोन वेगवेगळे विभाग म्हणून काम करतात....
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट...
कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय’
अमरावती : आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. विभागाचे ‘महाविस्तार ॲप’ सध्या जिल्ह्यातील 57 हजारांहून...
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.०...
मुंबई: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला...
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना विभागाने प्रभावीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी,...
८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता मोकळा ;’बांधावरच न्यायनिवाडा’यशस्वी !
कोपरगाव तालुक्यातील मौ. खिर्डी गणेश येथे भारतीय रेल्वेच्या लोखंडी कुंपणामुळे ८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता बंद झाला होता. हा प्रलंबित प्रश्नावर तहसीलदार महेश सावंत यांनी...
आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत 'जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा...


















