उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्ष२०२५च्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे...
महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.कृषी, उद्योग व्यापार,...
धडगाव येथे ‘रानभाजी महोत्सव’ – पारंपरिक खाद्यसंस्कृती संवर्धनाचा उपक्रम
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग (आत्मा) आणि उमेद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. ठक्कर महाविद्यालय, धडगाव येथे पारंपरिक खाद्यसंस्कृतीला नवे बळ देण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’...
स्वावलंबी आणि गरीबीमुक्त गावांसाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक;
नैसर्गिक शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी!
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण
कृषक ज्ञान विज्ञान मंडपम् आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क चे लोकार्पण संपन्न
#नंदुरबार
दर्जेदार अन्न निर्मितीसाठी...
नंदुरबारमध्ये कृषी वानिकी शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न!
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बंधारपाडा (ता. नंदुरबार) रोपवाटिका येथे आज वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदारांसाठी कृषी वानिकी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन…
जिल्हाधिकारी...
शेतकऱ्यांची बिकट वाट आणि एक प्रेरणादायी पहाट !
रात्रीच्या काळोखानंतर नवी पहाट उगवतेच, पण ती पहाट केवळ प्रकाशाची नव्हे, तर अनेक आशा-आकांक्षांनी भरलेली असते, नव्या स्वप्नांची असते. नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांना अशीच...
आदिवासी महिलांसाठी समृद्धीचा नवा मार्ग : मशरूम शेती!
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कृषी विभागाचा अभिनव उपक्रम; स्थलांतर आणि कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी महिलांचा पुढाकार!
स्थलांतर आणि कुपोषण यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करणाऱ्या...
वडाळी (ता. शहादा) येथे ॲग्री स्टॅक नोंदणी शिबिर!
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळी मंडळात ॲग्री स्टॅक नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला!
शेतीसाठी आधुनिक सुविधा
योजनांचा लाभ...
ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी होऊन भविष्यासाठी पुढे चला!
शहादा तालुक्यातील खेडदिगर ग्रामपंचायतीत ॲग्रीस्टॅक योजना नोंदणी कॅम्प उत्साहात संपन्न! तहसिलदार दीपक गिरासे यांनी या कॅम्पला भेट देऊन खातेदारांना मोठ्या प्रमाणावर नोंदणीसाठी प्रोत्साहित केले....
गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) जनजागृती प्रशिक्षण
रक्तक्षयमुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल!
रक्तक्षय (ऍनिमिया) रोखण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी...
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सावरपाडा (ता. तळोदा)
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PMRKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (Rainfed Area Development – RAD) अभियान 2025-26 च्या अनुषंगाने सावरपाडा, ता. तळोदा...


















