महाराष्ट्र
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन...
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी नागपूर येथे निवड
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त...
“वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी लिहिलेलं वंदे मातरम् —
हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील देशभक्तीचा स्पंदन आहे!
आज या अमर गीतास १५० वर्षे...
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० पूर्ण झाल्याने आज महाराष्ट्र पोलीस...
पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित पार पाडला.
#VandeMataram150
मंत्रालय, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ च्या १५० वर्षानिमित्त समूह गायन
#LIVE
जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले...
‘वंदे मातरम्’ हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे....
बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवनिमित्त...
यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी 'वंदे मातरम्'चे सामूहिक...
वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर :- वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. 1875...
ब्रम्हपुरीत वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ बनावट – वनविभागाचे स्पष्टीकरण
चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर...
दैनंदिन तणावपूर्ण जीवन पद्धतीला दूर ठेवण्यास योग हा हमखास उपाय –...
नागपूर– योग ही आपली अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे. आज आपल्याला दैनंदिन तणावपूर्ण जीवन जगावे लागते. जीवन पद्धतीमुळे तयार झालेल्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव...
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, राज्य शासन, अबूधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबू धाबीचे...
करारामुळे सागरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले असून, यामध्ये भारताच्या बंदरे मंत्रालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी...


















