महाराष्ट्र
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत कामांना गती
नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “जलयुक्त शिवार अभियान २.०” अंतर्गत विविध कामांचा आढावा आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली...
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे निबे...
डिस्प्ले ऑफ इंडीजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट, डिस्प्ले ऑफ इंडीजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे...
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी...
मात्र, ज्यावेळी संधी उपलब्ध होतात, त्याच वेळी नवीन आव्हानेही समोर उभी राहतात. लॉजिस्टीक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान असून जागतिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार करण्यात आले.
कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यात विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया पॉलिटेक्निक्स, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि दक्षिण कोरियाच्या नॅशनल...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा...
सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश त्यांनी यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी...
महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास...
अमरावती: महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी...
महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे
मुंबई: महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड...
महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून...
सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.
कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन...
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी -विभागीय आयुक्त जी....
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (CMRDA) हद्दीतील नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली...


















