महाराष्ट्र
पर्यटन क्षेत्रात महिला राज!
पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे...
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज ;
उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा
• पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...
उमेद अभियानामुळे बेलगावातील महिलांना आर्थिक बळ !
अहिल्यानगर:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बेलगाव येथील कष्टकरी महिलांनी झाडू निर्मितीचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. संघर्षावर मात करत...
“वनसंपदा पोर्टल” ला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार प्रकल्प अधिकारी तथा सहा....
महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६ अंतर्गत “वनसंपदा पोर्टल” या अभिनव डिजिटल उपक्रमासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर...
वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे...
मुंबई:- वसई ( जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावा, असे निर्देश...
गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची...
बुलढाणा: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रूग्णाची आणि इतर रुग्णालयातील रुग्णांची भेट...
अहिल्यानगर जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१.१९ कोटींची मदत
अहिल्यानगर : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार‘ ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१...
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या...
विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य...
माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या शब्दांमधून समाजाची मानसिकता घडते.
पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी ‘महिला, माध्यमे आणि...
महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक...
तथ्याधारित व संवेदनशील वृत्तांकन
एआयमधील पूर्वग्रहांपासून सावध वापर
महिलांच्या कायदेशीर हक्कांची जनजागृती
मदतीसाठी हेल्पलाइन (१८१ / ११२) प्रचार
सकारात्मक कथा आणि यशोगाथांना प्राधान्य
समाज...


















